*कोविड 19 संसर्गामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास विमा रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करणेबाबत...*
राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होवू नये म्हणून विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अशा कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा कवच शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्याअनुषंगाने *कर्तव्य बजावताना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कोविड 19 संसर्ग आजारामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे विमा कवच रक्कम अदा करण्यासाठीचे प्रस्ताव एक आठवड्यात सादर करणे* बाबत शासनाने परिपत्रक जारी केले आहे.
*शासन परिपत्रक, प्रस्ताव करण्यास लागणारी कागदपत्रे व नमूना विवरणपत्र साठी खालील लिंक ला टच करा.* 👇
No comments:
Post a Comment